♥
♥ क्षण..! ♥
हरवलेली वस्तू आणि माणसे..!
वस्तू आणि माणसात जीव गुंतला कि असाच प्रत्यय येतो... एव्हढ असुनही पुन्हा जीव लावला जातो... एक आस असते... टिकेल तरी... पण होतं काय जे आपलं नाही त्याला आपलं म्हणायची इच्छा संपत नाही... हे एक वर्तुळ आहे... जो असाच फिरत राहातो..! आठवण बनली एव्हढेच फार उपकार वस्तूचेही आणि माणसाचेही..!
----------------- मृदुंग™
kshanatch@gmail.com

No comments:
Post a Comment