Powered By Blogger

Friday, March 20, 2015

गदिमां..! :-)


♥ क्षण..! ♥

गदिमां..!

दोन ओंडक्यांची होते सागरात भेट
एक लाट तोडी दोघा, पुन्हा नाही गाठ..!

'गदिमां'च्या गीतरामायणातल्या आपल्याला आवडणा-या ओळी इतक्या सहजतेने समोर आल्यावर अथवा नकळत समोर आल्यावर मनाला जी प्रसन्नतेची लहर सुखावून जाते तिला शब्दात वर्णन करुन बंदिस्त करणं ही अशक्यकोटीतली बाब आहे. त्या क्षणी-त्या क्षणाला मन भरुन जगून घेणं एव्हढच त्या नकळतपणावर अजाणतेने केलेले संस्कार म्हणावे..!
------------------ मृदुंग™
kshanatch@gmail.com

No comments:

Post a Comment