Powered By Blogger

Sunday, February 11, 2018

अधिक..! :-)


♥ क्षण..! ♥

अधिक..!

आपले व्यवहार बरोबर असतातच, असं नसतं. सुखाचं भांडवल साठवतांना हे लक्षात ठेवलं पाहिजे. व्याजाची परतफेड वजा करणे निश्चित नैतिकता असेल. आठवणींची गोळाबेरीज मात्र कायम गुणिले ठेवावी. बरोबरीत काहीच हाती उरत नाही तेव्हा; स्वप्ने भागीले करुन टाकावीत. ओंजळीत जमा झालेले कदाचित, अधिक असेल..!
------------------------ ✍ मृदुंग®
kshanatch@gmail.com
७३८७९२२८४३

No comments:

Post a Comment